Wednesday, September 03, 2025 09:34:55 PM
अरबी समुद्रात हवामान बदलामुळे 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होऊन 24 मेपर्यंत तीव्र होण्याची शक्यता, रायगड, रत्नागिरी, मुंबई, पालघर किनाऱ्यावर समुद्र खवळण्याचा धोका.
Avantika parab
2025-05-20 21:23:08
पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे देशभरात हवामानात पुन्हा एकदा बदल जाणवत आहेत. हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये ढगाळ वातावरण असतानाच, मध्य भारतात मात्र तापमान झपाट्याने वाढत आहे.
Samruddhi Sawant
2025-04-19 09:05:05
गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर प्रचंड उष्णतेचा सामना करत आहेत. मुंबईत प्रचंड उकाडा वाढला आहे. आर्द्रतेच्या पातळीत वाढ झाल्याने उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. वातावरणातील या बदलामुळे नागरिक त्रस्त
Manasi Deshmukh
2025-02-26 17:40:44
पूर्वेकडील वाऱ्यांचे वर्चस्व वाढणार असून तापमानात बदल होण्याची शक्यता आहे.
2024-12-14 07:25:07
दक्षिण भारतात सक्रिय असलेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाचा परिणाम तळकोकणातील वातावरणावरही दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या असून, संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे
2024-12-03 20:29:08
दिन
घन्टा
मिनेट